केनियाच्या नैरोबि येथील एका शॉपीग मॉलमध्ये
सोमालियन इस्लामी अतिरेक्यांनी कलेल्या गोळीबारात ५९ जणांचा नाहक बळी गेला .
यामूळे मॉलच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे . मॉल संस्कृतीचे बीज सर्वत्र रुजले जात आहे . मॉलमध्ये एकाच ठिकाणी सर्वच वस्तू
मिळत . असल्याने मॉलकडे दिवसेंदिवस तरुणांपासून वयोरुध्दांची
संख्या वाढताना दिसत आहे . पर्यटक हि मॉल मध्ये जातात . तसेच एखाद्या वेळी दहशतवादी हल्ला झाल्यास काय केले पाहिजे .
प्रत्येक मॉलमध्ये खाजगी सुरक्षा एजन्सी कडून सुरक्षा केली जाते . तसेच
सिसीटीव्ही कॅमरे ,सोबतच मॉलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही सुरक्षे कडे योग्यं प्रकारे लक्ष द्याला
हवे सर्व सुरक्षा यंत्रे व्यवस्थित कार्य करत आहेत . कि नाही याकडे ही लक्ष दयाला हवे
. यांच पाश्वभूमीवर काही वृत्तपत्रांनी , व दूरदर्शन वृत्तवाहिन्यांनी काही प्रमुख
शहरातील मॉलची पाहणी केली यामध्ये असे आढळून आले की काही मॉलची सुरक्षा यंत्रणेत बिघाड आहे व सुरक्षेत हलगर्जीपणा
केला जात आहे . यामुळे मॉल मध्ये येणाऱ्या नागरिकांच्या जिवावरही बेतू शकते व अशे मॉल
हे दहशतवादी कारवाया करण्यास पूरक आहेत असे निष्पन झाले आहे .
त्यामुळे
मॉल च्या सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आहे यांची पोलिसांनी व मॉल
सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल घ्यावी तसेच त्यात्या विभागातील वरिष्ट
पोलिस अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी मॉलच्या सुरक्षेची
पाहणी करावी . ज्यामुळे हे मॉल सुरक्षित राहू शकतील.
No comments:
Post a Comment