Tuesday, 7 October 2014

मतदानासाठी राजकीय पक्ष्यांची चालेली चढाओढ

      महाराष्ट्रातील निवडणुकीन सध्या वेगळेच रंग चढू लागले आहे . निवडणुकांचा तारखा आल्याचा काही दिवस नंतरलगेच जाहिरात बाजी सुरु झाली . आम्ही जनते साठी किती काम केली . कोणती काम करणार . या विषयी सांगण्यात सर्वस्च पक्ष एकापेक्षा एक जाहिराती करण्यास सज्ज झाली आहे.

       अनेक पक्ष विशिष्ट धर्माला लक्षात घेऊन राजकारण करताना दिसत आहे . कोणी मराठी , तर कोणी गुजराती , कोण दलित अश्या वर्गाना लक्ष करून भाषण करताना दिसतायत तर कोणी कोणता धर्म श्रेष्ठ आहे . हे सांगण्यात गर्क आहे . याने काय होणार आहे ते त्यांचा माहित पण किती दिवस हे फक्त जाती धर्माचा आधारवर अजून निवडून येतील हेच कळत नाही . देशाला स्वतंत्र मिळून आज १५० वर्ष पेक्षा हि अधिक वर्ष होऊन गले तरी सामन्या जनता हि मुलभूत गरजाही हे राज करते देऊ शकले नाही .

    सामन्यांचे अजून किती दिवस वाट पाहायला लागणार आहे माहित नाही . आत जनते ला हि कळू लागले आहे . कि खर्च या राजकीय पुढार्यांना जनतेचा काही सुख दुख नाही . त्यामुळे येणारी निवडणूक हि फार निर्णायक ठरणार आहे . 

No comments: