महाराष्ट्रातील निवडणुकीन
सध्या वेगळेच रंग चढू लागले आहे . निवडणुकांचा तारखा आल्याचा काही दिवस नंतरलगेच जाहिरात
बाजी सुरु झाली . आम्ही जनते साठी किती काम केली . कोणती काम करणार . या विषयी सांगण्यात
सर्वस्च पक्ष एकापेक्षा एक जाहिराती करण्यास सज्ज झाली आहे.
अनेक पक्ष विशिष्ट धर्माला लक्षात घेऊन
राजकारण करताना दिसत आहे . कोणी मराठी , तर कोणी गुजराती , कोण दलित अश्या वर्गाना
लक्ष करून भाषण करताना दिसतायत तर कोणी कोणता धर्म श्रेष्ठ आहे . हे सांगण्यात
गर्क आहे . याने काय होणार आहे ते त्यांचा माहित पण किती दिवस हे फक्त जाती धर्माचा
आधारवर अजून निवडून येतील हेच कळत नाही . देशाला स्वतंत्र मिळून आज १५० वर्ष
पेक्षा हि अधिक वर्ष होऊन गले तरी सामन्या जनता हि मुलभूत गरजाही हे राज करते देऊ
शकले नाही .
सामन्यांचे अजून किती दिवस वाट पाहायला लागणार
आहे माहित नाही . आत जनते ला हि कळू लागले आहे . कि खर्च या राजकीय पुढार्यांना
जनतेचा काही सुख दुख नाही . त्यामुळे येणारी निवडणूक हि फार निर्णायक ठरणार आहे .
No comments:
Post a Comment